Home » 1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव भारत आणि महाराष्ट्र PDF ची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Revolt of 1857
1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव भारत आणि महाराष्ट्र PDF ची संपूर्ण माहिती जाणून घ्या | Revolt of 1857
1857 Cha Uthav PDF Download:- Mutiny of 1857 Full Details – The Mutiny of 1857 is known as India’s first war of independence. Widespread discontent among soldiers reflected in a fight. Questions are asked in all competitive exams from MPSC about the causes of this revolt, its failure, etc. In today’s post, we have detailed information about the revolt of 1857.
Advertisement
1857 Cha Uthav PDF | Revolt of 1857
1857 Cha Uthav PDF Download:- १८५७ चा उठाव संपूर्ण माहिती -१८५७ चा उठाव हे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते.सैनिकांमधील पसरलेला असंतोष एका लढ्यामध्ये परावर्तित होतो. या बंडाची कारणे ,त्यात मिळाले अपयश आदी गोष्टीवर MPSC पासून सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात.आजच्या या पोस्ट मध्ये आपण १८५७ च्या उठावाची सविस्तर माहिती.
१८५७ चा उठाव आणि नेतृत्व करणारे नेते | 1857 Cha Uthav And The leaders Who Led It
क्रमांक.
उठावाचे ठिकाण
नेतृत्व करणारे नेते
१
झाशी आणि ग्वाल्हेर
लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे
२
कानपूर
नाना साहेब
३
अलाहाबाद आणि बनारस
मौलवी लियाकत अली
४
दिल्ली
बहादूर शाह दुसरा
५
बिहार
कुंवर सिंग
६
लखनौ
बेगम हजरत महल
७
बरेली
खान बहादूर खान
१८५७ च्या उठावाचे परिणाम | Consequences Of 1857 Cha Uthav
१८५७ चा उठाव जरी अपयशी ठरला असला तरी त्याने काही महतवाचे परिणाम मात्र झाले.
हा उठाव भारताच्या इतिहासामधील एक महत्वाचा टप्पा मानला गेला आहे.
उठाव नंतर भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा शेवट झाला.
कंपनी चा शेवट करून नोव्हेंबर 1858 रोजी राणीच्या नावाने जारी केलेल्या घोषणेमध्ये अलाहाबादमधील दरबारात लॉर्ड कॅनिंगने भारतीय प्रशासन राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात गेल अशी घोषणा केली.
देशाचा कारभार पाहण्यासाठी नवीन कार्यालय स्थापन करण्यात आले.
लष्करामध्ये भारतीय सैनिक वाढवले गेले पण त्याचवेळी शास्त्रे हि इंग्रजांच्या हातात राहिली.
भारताच्या जुन्या परंपरेकडेआणि रीतिरिवाज मध्ये कमी हस्तक्षेप आणि लक्ष दिले जाण्याचे आश्वासन दिले गेले.
१८५७ नंतर गव्हर्नर जनरलच्या जागी व्हाईसरॉय नेमले गेले.
१८५७ नंतरच्या महत्त्वाच्या घटना | Important Events After 1857
१८५७ नंतर भारतच पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
१८६० मध्ये भारतीय संस्थानिकांना कनिंगने सनदा दिल्या.
१८६१ मध्ये प्रत्येक प्रातांसाठी पोलीस खाते निर्माण करून इंस्न्पेक्टर जनरल पदाची नेमणूक करण्यात आली.
१८६० मध्ये इंडियन पिनल कोड ला मान्यता देण्यात आली.
१८६१ मध्ये इंडियन हायकोर्ट ऍक्ट पारित करून मुख्य शहरांमध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
१८५९ साली बंगाल रेट ऍक्ट कायदा रद्द करण्यात आला.
लॉर्ड मेयोने त्याच्या काळामध्ये भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरवात केली.
१८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना मोजणी सुरु झाली.
1857 Cha Uthav PDF Download | 1857 चा उठाव आणि महाराष्ट्र PDF Download
1857 cha uthav संपूर्ण माहिती – आपण या पोस्ट मध्ये आपण1857 cha uthav संपूर्ण माहिती जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
1857 cha uthav संपूर्ण माहिती PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये 1857 cha uthav सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना 1857 cha uthav संपूर्ण माहिती PDF Download, 1857 cha uthav, 1857 cha uthav in marathi, 1857 cha uthav koni kela, 1857 cha uthav mpsc, 1857 cha uthav maharasht, maharashtratil 1857 cha uthav, 1857 cha uthav in marathi pdf अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही PDF Download करण्यासाठी मूलभूत कर्तव्ये संपूर्ण माहिती PDF देत आहोत. तुम्ही आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
FAQ Frequnetly Asked Questions For 1857 Cha Uthav PDF Download
Q1.१८५७ च्या उठावाचे प्रमुख नेते कोण होते?
Ans:- प्रमुख नेते नाना साहेब, तात्या टोपे होते.
Q2. १८५७ च्या उठावाचे तात्कालिक कारण काय?
Ans:- १८५७ मध्ये हिंदी आणि मुस्लिम सैनिकांना .वीन एनफिल्ड रायफल्सची काडतुसे गाय आणि डुकरांच्या चरबीने चिकटलेली होती. रायफली लोड करण्यापूर्वी शिपायांना काडतुसेवरील कागद चावावे लागले.
Q3. भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना कधी सुरु झाली?
Ans:- १८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना मोजणी सुरु झाली.
Q4.१८५७ च्या उठावामध्ये कानपुर प्रतांचे नेतृत्व कोणी केले?
Ans:- १८५७ च्या उठावामध्ये कानपुर प्रतांचे नेतृत्व नाना साहेब यांनी केले.