Home » All Important Panchayati Raj Questions And Answers | पंचायतराज महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे
All Important Panchayati Raj Questions And Answers | पंचायतराज महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे
All Important Panchayati Raj Questions:- When preparing for competitive exams, Panchayati Raj Questions are in all recruitment exams except MPSC. Panchayatraj has many different parts and questions are asked based on it. Panchayat Raj process and main posts. It’s important to look carefully. When preparing, we need to test our readiness by taking one of these questions. In the competitive examination pattern. To prepare for all these Panchayatraj Important Questions, in today’s post, we will look at the most important Panchayatraj questions that you can download in PDF format.
Advertisement
Important Panchayat Raj Questions And Answers
All Important Panchayatraj Questions :- स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पंचायतराज आणि त्यांचे कार्य हे MPSC पासून इतर सगळ्याच भरती परीक्षे मध्ये असते पंचायतराज मधील कामे मध्ये अनेक वेगवेगळे भाग आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात पंचायतराज त्यांची टोपण नावे त्यांचं कार्य हे .सर्व नीट पाहणे आवश्यक असते.तयारी करत असताना ह्या सर्व प्रकारांमधील एक एक प्रश्न घेऊन आपली तयारी आजमावणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षा पॅटर्न मध्ये काही प्रश्न स्वरूप हे ठरलेले असते.
Advertisement
अशाच सगळ्या इतिहासमधील मधील पॅटर्न नुसार येणाऱ्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण अतिसंभाव्य असे प्रश्न All Important Panchayatraj Questions पाहुयात जे तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
All Important Panchayat Raj Questions With Answers
Advertisement
१. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
उत्तर : जिल्हाधिकारी
Advertisement
२. महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
उत्तर :वसंतराव नाईक
३. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती?
उत्तर :27 जून 1960
४. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
उत्तर :5 वर्षे
५. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर :जिल्हा परिषद अध्यक्ष
६. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
उत्तर :स्थानिक स्वराज्य संस्था
७. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
उत्तर :जिल्हा परिषद
८. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
उत्तर :जिल्हाधिकारी
९. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
उत्तर :2 ऑक्टोबर 1953
१०. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
All Important Panchayati Raj Questions And Answers PDF Download
All Important Panchayatraj Questions And Answers PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये Panchayatraj वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
All Important Panchayatraj Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Panchayatraj भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना पंचायतराज मधले महत्वाचे भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळेत्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि अभ्यास करण्यास उपयुक्त होवे हे प्रश्न देण्यात आले आहे.