Advertisement

All Important Samajsudharak Questions And Answers | समाजसुधारक महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे

Samajsudharak Questions And Answers

All Important Samajsudharak Questions:- When preparing for competitive exams, Samajsudharak Questions is in all recruitment exams except MPSC. English grammar has many different parts and questions are asked based on it. Samajsudharak and thwir work . It’s important to look carefully. When preparing, we need to test our readiness by taking one of these questions. In the competitive examination pattern. In order to prepare for all these Samajsudharak Important Questions, in today’s post, we will look at the most important Samajsudharak questions that you can download in PDF format.

Important Samajsudharak Questions And Answers

All Important English Grammar Questions :- स्पर्धा परीक्षांची तयारी करताना समाजसुधारक आणि त्यांचे कार्य हे MPSC पासून इतर सगळ्याच भरती परीक्षे मध्ये असते समाजसुधारकांचा इतिहास मध्ये अनेक वेगवेगळे भाग आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात समाजसुधारक त्यांची टोपण नावे त्यांचं कार्य हे .सर्व नीट पाहणे आवश्यक असते.तयारी करत असताना ह्या सर्व प्रकारांमधील एक एक प्रश्न घेऊन आपली तयारी आजमावणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षा पॅटर्न मध्ये काही प्रश्न स्वरूप हे ठरलेले असते जसे कि सगळ्यात पहिले वृत्तपत्र कोणी सुरु केले. लोकमान्य टिळक हे कोणत्या तुरुंगात होते असे.

अशाच सगळ्या इतिहासमधील मधील पॅटर्न नुसार येणाऱ्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण अतिसंभाव्य असे प्रश्न All Important Samajsudharak Questions पाहुयात जे तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

All Important Samajsudharak Questions With Answers

1. महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला ?

A) 11 नोव्हेंबर 1887

B) 27 एप्रिल 1889

C) 28 नोव्हेंबर 1890

D) 2 मार्च 1888

उत्तर:- 28 नोव्हेंबर 1890

2. महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली ?

A) 1843

B) 1854

C) 1848

D) 1863

उत्तर:- 1848

3. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण ( महू ) कोणत्या राज्यात आहे ?

A) महाराष्ट्र

B)  छत्तीसगड

C) मध्य प्रदेश

D) पश्चिम बंगाल

उत्तर:- मध्य प्रदेश

4. ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले?

A) त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले

B) त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात महत्वाचे योगदान दिले

C) त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केले

D) त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी बजावली

उत्तर:- त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी बजावली

5. सत्यशोधक चळवळीची वैशिष्ठ काय होती?

A) परिवर्तनवादी चळवळ

B) वर्गीय चळवळ

C) कृतिशील चळवळ

D) वरीलपैकी सर्व

उत्तर:- वरीलपैकी सर्व

Read More:- Arogya Shastra PDF Download | आरोग्यशास्त्राची महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

6. खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते ?

A) न्या. म. गो. रानडे

B) संत कबीर

C) गौतम बुद्ध

D) महात्मा फुले

उत्तर:- न्या. म. गो. रानडे

7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते ?

A) मुकनायक

B) जनता

C) संदेश

D) समता

उत्तर:- संदेश

8. ‘पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

A)दादाभाई नौरोजी

B) लाला लजपत राय

C) वि. दा.सावरकर

D) लोकमान्य टिळक

उत्तर:- दादाभाई नौरोजी

9. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?

A)मुंबईचे नागरिक

B) पुणेकर जनता

C) ब्रिटिश सरकार

D) सातारकर जनता

उत्तर:- मुंबईचे नागरिक

10. गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली?

A) इसवी सन 1880

B) इसवी सन 1881

C) इसवी सन 1883

D) इसवी सन 1882

उत्तर:- इसवी सन 1880

Read More:- Adivasi Vikas Vibhag Bharti Syllabus And Exam Pattern PDF |आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

11. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

A)सार्वजनिक सत्यधर्म

B) शेतकऱ्यांचा आसूड

C) इशाला

D) ब्राह्मणांचे कसब

उत्तर:- सार्वजनिक सत्यधर्म

12. डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला?

A)भारतातील जाती

B) बुद्ध आणि त्याचा धम्म

C) जातिभेद निर्मूलन

D) शूद्रपूर्वी कोण होते?

उत्तर:-बुद्ध आणि त्याचा धम्म

13. निफाड (नाशिक) हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे ?

A) रमाबाई रानडे

B) गो.ग. आगरकर

C)महर्षी धो. के. कर्वे

D) न्यायमुर्ती रानडे

उत्तर:- न्यायमुर्ती रानडे

14. महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली?

A) टाटा

B) ठाकरसी

C) अंबानी

D) बिर्ला

उत्तर:-ठाकरसी

15, वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला?

A) टेम्बू

B) मांजरे – गोवा

C) जमखिंडी

D) पुणे

उत्तर:-जमखिंडी

Read More:- Best Books For MPSC Engineering Services Mains Examination PDF | MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी पुस्तके

16. महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले?

A) 1870

B) 1864

C) 1876

D) 1863

उत्तर:-1864

17. ‘ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ या संस्थेची स्थापना कोणी केली?

A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

B) महर्षी कर्वे

C) राजर्षी शाहू महाराज

D) महात्मा फुले

उत्तर:-महर्षी कर्वे

18. राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले?

A) ग्वाल्हेर

B) बडोदा

C) जयपुर

D) राजकोट

उत्तर:-राजकोट

19. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ?

अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन

A) अ, ब, क फक्त

B) वरील सर्व

C) अ फक्त

D) अ ब फक्त

उत्तर:-वरील सर्व

20. ‘पाटील स्कूल’ व ‘तलाठी स्कूल’ ची स्थापना कोणी केली?

A) टिळक

B) आंबेडकर

C) शाहू महाराज

D) आगरकर

उत्तर:-शाहू महाराज

Read More:- All Free Maharashtra WRD Bharti Old Question Papers PDF Download | जलसंपदा विभाग भरती ची मागील वर्षीचा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

21. ‘ तृतीय रत्न ‘ हे नाटक कोणी लिहिले?

A) विष्णुशास्त्री पंडित

B) महर्षी कर्वे

C) दादोबा पांडुरंग

D) महात्मा फुले

उत्तर:-महात्मा फुले

22. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले.

A) विष्णुशास्त्री पंडित

B) महर्षी कर्वे

C) दादोबा पांडुरंग

D) महात्मा फुले

उत्तर:-महात्मा फुले

23. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

A) उस्मानाबाद

B) महर्षी कर्वे

C) नांदेड

D) औरंगाबाद

उत्तर:-औरंगाबाद

24. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले?

A) The Merchant of Venice

B) Julius caesar

C) Hamlet

D) Macbeth

उत्तर:-Hamlet

25. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह……….यावर्षी केला.

A) 21 मार्च 1924

B)15 मार्च 1928

C) 20 मार्च 1927

D) 12 मार्च 1926

उत्तर:-20 मार्च 1927

Read More:- National Civilian Awards List PDF Download | भारतातील सर्व राष्ट्रीय पुरस्कार आणि त्यांची संपूर्ण माहिती आणि यादी जाणून घ्या

26.  महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?

A) आत्मकथा

B)  सत्याचा लढा

C) माझा लढा

D) आत्मवृत्त

उत्तर:-आत्मवृत्त

27. अमेरिकेत जावून वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?

A) रमाबाई रानडे

B) सरस्वतीबाई जोशी

C) सावित्रीबाई फुले

D) आनंदीबाई जोशी

उत्तर:-आनंदीबाई जोशी

28. समाज सुधारक चळवळीची पथक कोल्हापुरात फडकविणारे _______ होते.

A) शहाजीराजे

B) तात्या टोपे

C) राजर्षी शाहू महाराज

D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर:-राजर्षी शाहू महाराज

29. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ?

A) महात्मा फुले

B) स्वामी दयानंद सरस्वती

C) ताराबाई शिंदे

D)दादाभाई नौरोजी

उत्तर:-महात्मा फुले

30. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली ?

A) श्रीपाद डांगे

B) नारायण मेघाजी लोखंडे

C) नारायण जोशी

D) फिरोजशहा मेहता

उत्तर:-नारायण मेघाजी लोखंडे

Read More:- All Mpsc History Questions And Answers In Marathi PDF Download | MPSC इतिहास वर आधारित सर्व प्रश्नांची आणि उत्तर माहिती जाणून घ्या

31. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी “डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी” ही संस्था कोणी स्थापन केली ?

A) वि. रा. शिंदे

B) धोंडो केशव कर्वे

C) रा गो भांडारकर

D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

32. आगरकर, पंडित रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते?

A) स्त्री सुधारकेंद्र

B) शारदा सदन

C) महिला आश्रम

D) वरीलपैकी नाही

उत्तर:-शारदा सदन

33. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

A) शांतीवन

B) चैत्यभूमी

C) राजघाट

D) शांतीघाट

उत्तर:-चैत्यभूमी

34. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A) सावित्रीबाई फुले

B) रमाबाई रानडे

C) ताराबाई शिंदे

D) पंडिता रमाबाई

उत्तर:-ताराबाई शिंदे

35. गीताई या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत?

A) विनोबा भावे

B) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

C) साने गुरुजी

D) सुभाषचंद्र बोस

उत्तर:-विनोबा भावे

36. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये कोणत्या ठिकाणी झाला?

A) कोलकत्ता

B) दिल्ली

C) कटक

D) मुंबई

उत्तर:-कटक

37. स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?

A) डॉ. राजेंद्र प्रसाद

B) मौलाना अब्दुल कलाम आझाद

C) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

D) महात्मा गांधी

उत्तर:- मौलाना अब्दुल कलाम आझाद

38. _________ यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयकाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते.

A) राजा राममोहन रॉय

B) स्वामी दयानंद सरस्वती

C) बाळशास्त्री जांभेकर

D) ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर:- राजा राममोहन रॉय

39. देबेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केव्हा केली?

A) 1839

B) 1845

C) 1832

D) 1854

उत्तर:-1839

40. फौजदारी न्यायालयांद्वारे ‘सती’ प्रथा बेकायदेशीर आणि दंडनीय हत्या म्हणून केव्हा घोषित केली?

A) 1828

B) 1829

C) 1835

D) 1854

उत्तर:-1829

41. खालीलपैकी कोणी हिंदू धर्म संरक्षण सभेची स्थापना केली?

A) चाफेकर बंधू

B) ज्योतिबा फुले

C) डॉ. बी.आर.आंबेडकर

D) व्ही.डी.सावरकर

उत्तर:-चाफेकर बंधू

42. बंगालमधील सामाजिक-धार्मिक सुधारणांची अग्रगण्य संस्था “आत्मिया सभा” कोणी स्थापन केली?

A)विवेकानंद

B) दयानंद सरस्वती

C) राजा राम मोहन रॉय

D) ऑरबिंदो

उत्तर:- राजा राम मोहन रॉय

43. खालील सुधारकांपैकी “आर्य समाजा” ची स्थापना कोणी केली?

A) राजा राम मोहन रॉय

B) स्वामी दयानंद सरस्वती

C) आत्माराम पांडुरंग

D) ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर:- स्वामी दयानंद सरस्वती

44. बंगालमधील रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

A) विल्यम जोन्स

B) लॉर्ड कॉर्नवॉलिस

C) जॉन शोअर

D) वॉरन हेस्टिंग्ज

उत्तर:-  विल्यम जोन्स

45. ‘वेदांकडे परत चला’ ही घोषणा कोणी दिली होती?

A) महात्मा गांधी

B) गुरु नानक देव

C) दयानंद सरस्वती

D) भीमराव आंबेडकर

उत्तर:-  दयानंद सरस्वती

46. खालीलपैकी कोणी अस्पृश्यता दूर करण्याच्या त्यांच्या विधायक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हरिजन सेवक संघाचे आयोजन केले होते?

A) बी आर आंबेडकर 

B) पेरियार इव्हीआर 

C) नारायण गुरु 

D) महात्मा गांधी 

उत्तर:-  महात्मा गांधी 

47.’आत्मीय सभा’ चे संस्थापक कोण होते? 

A) मोतीलाल नेहरू

B) चित्तरंजन दास

C) राजकुमार द्वारकानाथ टागोर

D) राजा राममोहन राय

उत्तर:-  राजा राममोहन राय

48. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोया करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर करण्यात आली?

A) सायमन आयो

B) हंटर आयोग

C) नेहरू आयोग

D) मोर्ले-मिंटो आयोग

उत्तर:-  हंटर आयोग

49. गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ , बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला ——–म्हणून संबोधावे असे म्हंटले होते.

A) महार

B) हरिजन

C) प्रोटेस्टंट हिंदू

D) नवबौध्द

उत्तर:-   प्रोटेस्टंट हिंदू

50. ———-याना अमेरिकन युनिटेरिअन असोशिएशन ची शिष्यवृत्ती मिळाली होती.

A) विवेकानंद

B) पंडिता रमाबाई

C) विठ्ठल रामजी शिंदे

D) डॉ, बाबासाहेब आंबेडकर

उत्तर:-  विठ्ठल रामजी शिंदे

Read More:- All MPSC Buddhimatta Chachani Questions PDF Download | MPSC बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित सर्व प्रश्नांची आणि उत्तर माहिती जाणून घ्या

All Important Samajsudharak Questions And Answers PDF Download

All Important Samajsudharak Questions And Answers PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये Samajsudharak वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Conclusions

All Important Samajsudharak Questions And Answers PDF Download:- आपण ह्या आर्टिकल मध्ये Samajsudharak भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना इतिहासमधले मधले महत्वाचे भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहिती यांची अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages